“आधी ५० हजार भरा, मग आम्ही ५० हजार देतो” ही कर्जमाफी नसून कर्जवसुलीची – आमदार पाटील

धाराशिव ता.3: राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्याचा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी ...

३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन

धाराशिव- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती साहित्य ...

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे, एक युवा आक्रमक चेहरा मिळाल्याने काँग्रेस ...

धाराशिव जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांची तात्काळ दुरुस्ती करा; डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांची तात्काळ दुरुस्ती करा; डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव : जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला ...

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार आजही विकासकामांच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे काम ...

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमध्ये अ, बं, क, ड मध्ये उपवर्गीकरण करण्याचे षडयंत्रकारी निर्णय घेण्याचे धोरण ...

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांना ३३६ कोटींचा पीकविमा  ​विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला, शेतकऱ्यांना ...

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव : जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. ६८) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील प्रचंड निष्काळजीपणा आणि संथ गतीमुळे अखेर ...

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

धाराशिव : धाराशिव ते बोरफळ या महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या आणि अत्यंत निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामामुळे  एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची ...

Page 1 of 16 1 2 16
error: Content is protected !!